शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकी मुक्तीसाठी सवलत मिळणार
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर उर्जा विभागाच्या वतीने राज्यभरात महाकृषी उर्जा अभियान सुरु केले.
हे अभियान शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरत आहे. या अभियानामुळे कृषीपंप थकबाकीतून पुर्णपणे मुक्त होण्याच्या...