रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ | केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
नवी दिल्ली: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 हंगामासाठी रब्बी पिकांसाठी किमान समर्थन किंमत (MSP) वाढवली आहे....
ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय | आता शेतकऱ्यांना थेट तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज
मुंबई : काही वर्षांपासून मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार कसोशीनं प्रयत्नशील आहे.
त्यानंतर आता ठाकरे सरकारनंही शेतकऱ्यांना...
शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकी मुक्तीसाठी सवलत मिळणार
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर उर्जा विभागाच्या वतीने राज्यभरात महाकृषी उर्जा अभियान सुरु केले.
हे अभियान शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरत आहे. या अभियानामुळे कृषीपंप थकबाकीतून पुर्णपणे मुक्त होण्याच्या...