आपले सरकार DBT शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा खजिना
आपले सरकार DBT हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी सुरु केलेला उपक्रम आहे.
राज्य DBT आणि...
जाणून घ्या | पंतप्रधान किसान लाभार्थीच्या निधनानंतर कोणाला आणि कसे लाभ मिळवायचे !
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
पंतप्रधान किसान योजनेतील...
सरकारचा ऐतिहासिक निर्णय : आता ‘बीडीओ’ देणार विहिरींना मंजुरी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांना सिंचन विहिरी देण्यात येत आहेत.
यापूर्वी प्रशासकीय मंजुरीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसह आणखी दोन योजनांचा मोफत लाभ
नवी दिल्ली: केंद्र सरकार एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम 10 एप्रिलाच्या सुमारास...
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत शेतकऱ्यांना 50 हजारांपासून 1 लाखापर्यंत मदत | शासनाची तीन...
मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं राहणीमान उंचवावं, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी म्हणून राज्य सरकार नेहमी प्रयत्न करतं. केंद्र सरकारनंही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं धोरण...
हक्क रेशनकार्डाचा जाणून घ्या ! रेशनिंग कार्ड कसे मिळवायचे व उपयुक्तता काय?
रेशनकार्ड अथवा शिधापत्रिका म्हणजे रास्त दर दुकानातून जीवनाश्यक वस्तू व शिधा मिळविण्यासाठी सार्वजनिक वितरण योजनेमार्फत पुरवण्यात येणारी व्यवस्था आहे. मात्र या योजनेसाठी प्रशानाच्या उदासीनतेमुळे...
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके फायदे काय?
लॉकडाऊनच्या काळात सगळ्या गोष्टी बंद असतानाही शेतीचं काम चालूच होतं. या काळात रेकॉर्ड ब्रेक असं काम शेती क्षेत्रानं केलं आहे, असं कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी वैयक्तीक लाभार्थ्यांनी प्रस्ताव दाखल करावेत
लातूर : केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत PMFME प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन ही योजना असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविली जाणार आहे.
या...
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशिम उद्योगासाठी Online अर्ज सादर करावेत !
लातूर : कृषि विभागा अंतर्गत महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) लातूर जिल्हयामधील 282 गावा मध्ये राबविला जात...
Solar Agriculture Feeders | शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार रुपये प्रती एकर, सौर कृषी वाहिनी...
शेती ही परवडणारी, शाश्वत व्हावी आणि पर्यायाने राज्यातला शेतकरी सुखी व्हावा, हेच शासनाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
त्यासाठी शासन नियोजनबद्ध पद्धतीने ध्येय-धोरणे राबवित आहे. अंमलबजावणीच्या पातळीवरही...